अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकलीः नवाब मलिक
मुंबईः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतलेले नाही. तिन्ही पक्षांनी म्हणजेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मिळून किमान समान कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कालची बोलण्याची पद्धत चुकली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
Popular posts
निर्जंतुकीरण करणारी पेटी
• Suruchi Shidore
जीबीके प्रतिष्ठानतर्फे वनवासी पाड्यात मजुरांना धान्य वाटप
• Suruchi Shidore
नेरळ-कळंब रस्ता अर्धवट, ठेकेदार गेला पळून
• Suruchi Shidore
सॅटेलाइट फोनचा वापर; इटलीच्या नर्सविरोधात गुन्हा
• Suruchi Shidore
कोरोना विरोधी युद्धात, “जीवनधारा” ची मदत!
• Suruchi Shidore
Publisher Information
Contact
suruchi74153@gmail.com
9975529288
Mauli Nagar, D wing, Katrap Road, badlapur
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn